Sunday, September 2, 2012

मुलं कॉपी का करतात?

सन १९९३ असावं. त्या वेळेस मी पाचवीला होतो. कॉपी अशा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला होता. मराठी माध्यमातून शिकत असल्याने अश्या प्रकारचे शब्द कधितरीच कानी पडायचे. दुसऱ्याचं पाहून लिहिणं म्हणजे कॉपी करणं, हे पाचवीला असताना मला पहिल्यांदा समजलं.
काही मुलांना कॉपी करण्याची कला जन्मत्:च अवगत असते, असं मला त्या काळी काही मित्रांकडे बघुन वाटायचं. केवळ अभ्यास करूनच पास होता येतं, अशी त्या काळची माझी समजूत होती. पण, काही कॉपीबहाद्दर मित्रांना पाहून ती समजूत  बदलून गेली. छोट्या-छोट्या चिठ्ठ्या करून काही मुलं शर्टच्या किंवा पॅंण्टच्या खिश्यात लपवायची. पर्यवेक्षकाच्या नकळत ती परिक्षेच्या काळात कॉपी म्हणून वापरली जात असे. कदाचित, पर्यवेक्षकही अश्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करित असावे. त्यामुळे मलाही असू वाटू लागलं होतं की, आपणही कॉपी करून पाहावं. मग, भूगोलाचे पुस्तक उघडले व आपल्या देशातील राजधान्यांची नावं एका छोट्या कागदावर लिहिली. ती चिट्ठी खिशात ठेवून दिली. पण, परिक्षा खोलीत प्रवेश कराताना मात्र अंगाला दरदरून घाम फुटला. अशी कॉपी करण्याची कल्पनाच किती भयंकर आहे, याची जाणीव मला पहिल्याच वेळी व शेवटचीही झाली. पटकन खिशातील चिट्ठी काढून फेकुन दिली व मनाला हायसे वाटले. स्वत:चा स्वाभिमान राखल्याचे समाधानही वाटले. विशेष म्हणजे त्या चिट्ठीत लिहिलेला मजकूर आजही मला पाठ आहे. भारतातील कोणत्याही राज्याची राजधानी मी सांगू शकतो! त्यानंतर आजतागायत कॉपीचा विचारही मनात आला नाही. कॉपी करणे म्हणजे आपला स्वाभिमान गमावणे, हे त्यानंतर माझ्या पक्के मनात रूजुन बसले.
पाचवीपासूनच मी प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत होतो. मी स्वत:च्या अभ्यासाने प्रथम क्रमांक मिळवतो, याचे फार समाधान वाटायचे. काही परिक्षांना बाक जवळ जवळ असल्याने शेजारच्या मुलाच्या उत्तरपत्रिकेतील मजकूर सहज दिसायचा. पण, मला माहित होते की, त्या मुलांपेक्षा माझाच अभ्यास चांगला आहे मग मी का त्याची उत्तरे पाहून लिहू? कदाचित यास माझ्यातील उपजत स्वाभिमानाची पेरणी कारणीभूत होती!
आज शिक्षकी पेशात कार्यरत असल्याने बहुतांश वेळा कॉपी या शब्दाशी संबंध येतो. कॉपी करणे का मुलांचा स्थायीभावच आहे, असं कधी कधी वाटू लागतं. त्यातल्या त्यात आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर या गोष्टी खूप सोपस्कर होऊ लागल्या आहेत. प्रयोगशाळेतील प्रात्याक्षिकांच्या वेळी बऱ्याचा ध्यानात येते की, विद्यार्थ्यांने कॉपी केली आहे. त्यावेळेस कधी कधी स्वत:चीच कीव करावीशी वाटते की, कॉपी करू नका, स्वत:ची बुद्धी वापरा असे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा सांगतो, तरी पण काहीजण आपली वाट का सोडत नाही? पौगंडाव्यस्थेतील मुलांचा स्वाभिमान बिंदू हा सर्वोच्च पातळीवर असतो, असे म्हणतात मग हा स्वाभिमान बिंदू कॉपी करताना का लागू पडत नाही, ही आश्चर्याची बाब वाटते. आपल्या मेंदूचा व विचारक्षमतेचा वापर आपण करून आपण शिक्षण घेवू, याचा विद्यार्थ्यांनी स्वाभिमान बाळगायला हवा. उद्या खऱ्या स्पर्धेच्या जगात प्रवेश केल्यानंतर त्यांना त्यांची हीच सवय प्रगती पथावर मार्गक्रमण करण्यास मदत करणार आहे. अनेकदा त्यांचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टीकोण चुकीचा वाटतो. स्वत:च्या कार्यक्षमतेवर ते स्वत:च प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. हे प्रश्नचिन्ह त्यांनी बाजूला सारून स्वतंत्र विचार करण्याची सवय जोपासायला हवी. जगात कोणतेही दोन जण सारख्या पद्धतीने कधीच विचार करत नाहीत. त्यामुळे, कोणत्याही दोघांची निर्मीती हुबेहूब सारखी असणे शक्यच नाही! स्वत:ची निर्मीती अभिमानाने दाखविण्यासारखा दुसरा आनंद कदाचित आपण उपभोगू शकत नाही.
माहिती तंत्रज्ञान युग हे निर्मीती कलेचा आधार धरून मार्गक्रमण करत आहे. त्यात स्वत:चे स्थान बनवून व ओळख निर्माण करायची असेल तर दुसरऱ्याचे कॉपी करण्यापेक्षा स्वत:ची क्षमता ओळखायला शिका. दुसऱ्यापेक्षा मी किती उजवा आहे, हे तुम्ही तुमच्या निर्मीतीने दाखवून देऊ शकता. दुसऱ्याचे बोट धरून नदी पार करण्यापेक्षा स्वत:च्या हिमतीवर तीच नदी पार करणे, म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणे व तोच आत्मविश्वास वृद्धिंगत करणे होय. 
’कॉपी’ म्हणजे एक प्रकरची चोरीच आहे. चोरी करणे म्हणजे केव्हाही गुन्हाच! असे गुन्हे करण्यापेक्षा निसर्गाचे मानवाला दिलेले वरदान अर्थात मेंदूचा वापर करणे, केव्हाही चांगलेच, असे मला वाटते...

Manikdoh Dam


The Junnar taluka of Pune district has total four dams in it. Manikdoh is one of them. It is situated at the north-west region of Junnar city. In order to reach Manikdoh, we have to get into Junnar first and them to the Manikdoh, which is about 10 kilometers away from there. 

Manikdoh Dam
It is second largest dam in this region after Pilpalgaon Joge. Manikdoh is situated in geography surrounded by the Sahyadri ranges. It is actually on the edge of Konkan area. Geographically we can find this is the region where Konkan starts. The view of the Manikdoh is actually like a Konkan. The dam is built on the river of Kukdi. This river is also known as the lifeline of Junnar and Parner talukas in Maharashtra. Kukdi originated in farther areas of Kukadeshwar and flows through Manikdoh dam. The dam is completely surrounded by Sahyadri ranges. It has four forts from Satavahan period. These were used in the period of Maratha king Chhatrapati Shivaji also. The forts are Shivneri, Hadsar, Chawand and Jivdhan. The Shivneri is well known for the birth place of founder of Maratha Empire. Remaining three forts are not well known because in very less occasion their names had appeared in the history. Chawand and Hadsar are actually situated on the banks of Manikdoh dam. From here a beautiful scenario of Sahyadri ranges can be seen. Visiting this place in monsoon is just like visiting the heaven in the state of Maharashtra. We can see a lot of greeneries and sprinkles of rain falling on it!

View from fort Hadsar

Actual views of nature are found in the areas of Manikdoh dam. It is surrounded by various small villages. Not a single house in the villages is built by concrete. Nature puts all of its effort in monsoon to make this place as a heaven. Waterfalls falling from the top of the mountain is nature’s one of the beautiful scenery all the time here. The ancient Naneghat is also situated after the Manikdoh dam. It is nearly 15 kilometers away from this place. Maharashtra’s this region is affected by free Leopards. State’s only Leopard sanctuary in also situated here. It is also on the banks of Manikdoh dam. Visiting this complete place in not possible within one day. Because, we cannot leave the place without completely looking into the glory of the nature. But once in the life do visit here either in monsoon or in the winter season. You will get extra feel of the nature and most importantly you will come to know about the great Sahyadri…

View from fort Hadsar

Sunday, August 26, 2012

Bits about Nashik


Nashik City- Godavari
The city of Nashik is situated on the bank of South Ganga River that is Godavari. It is also known as Gautami Ganga. It is mythological capital of Maharahstra and one of the historical and cultural city in India. It is impossible to put the importance of Nashik here on the blog. I am giving small information, which is unknown to the citizens of the Nashik also.

Changed names of Nashik from Mythological era-

-      Panchwati
-      Padma Nagar
-      Dakshin Kashi
-      Godakshetra
-      Harihar Kshetra
-      Trikantak
-      Janasthan
-      Nashik
-      Gulshanabad
-      Nashik.

Many people wrongly pronounce Nashik as Nasik also.

Nashik has nine hills whose peaks’ names are-

-      Ganesh Tek
-      Dingar Tek
-      Mhasrul Tek
-      Juni Gadhi
-      Konkani Tek
-      Jog Wada
-      Kajipura
-      Chitraghanta
-      Durgawadi

Nashik city has eleven doors from thousand years-

-      Delhi Darwaza
-      Naav Darwaza
-      Malhar Darwaza
-      Trimbak Darwaza
-      Asra ves Darwaza
-      Sati Darwaza
-      Ketki Darwaza
-      Bhagur Darwaza
-      Sadar Darwaza
-      Kajipura Darwaza
-      Bhadak Darwaza  

Down to earth


Success is always most enjoyable part of one’s life. We always seek for the success in every effort that is taken. But, very few people get their target achieved! I have seen many big personalities achieved a great success in life but very few are there, who are still “down to earth” after their achievement.
When we are targeting to climb the mountain of success, we always look forward but very few still knows that there was a ground level also from where we started climbing. Many one only goes forward and forward only and does not look back. They are not proud of their success but have a strong ego about it. About 90 percent successful people are of this type. But remaining 10 percent I thought are real successful people.
I have seen many such personalities who look down to earth after their grand successful achievement. Rahul Dravid, Sachin Tendulkar, Aamir Khan, Dr. A. P. J. Abdul Kalam are among such great personalities. Everyone has capability to achieve the success but very few recognize it. This recognition leads us to achieve our target. The people who know that everyone has potential to do any kind of task, they do not underestimate to others. Here human tendency plays one of the most vital roles to decide the activeness of the person. The personalities that I have mentioned above are really humble and not having ego of their success. They look themselves as a common man who has capability to do anything. The capability to look down to earth makes us a great human kind.
It is one of the great qualities of the person…